महाराष्ट्र सीमा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात एक नोव्हेंबर दिवशी सुनावणी
योगायोगाने एका नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात एक नोव्हेंबर दिवशी सुनावणी होणार आहे. सीमा भागात एक नोव्हेंबर रोजी काळातील पाळण्यात येतो. तसेच कडकडीत हरताळ देखील असते याच दिवशी सीमा प्रश्न संबंधी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे हा एक प्रकारचा योगायोगच ठरला आहे.
सीमा प्रश्न सुनावणी व्हावी याकरिता महाराष्ट्र एकीकरण समिती ही सातत्याने महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरा करत होती त्यामुळे सीमा प्रश्न गेल्या तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयातील ही सुनावणी आता एक नोव्हेंबर रोजी होणार आहे.
तब्बल एक वर्षानंतर ही सुनावणी होणार असून यामुळे कर्नाटक महाराष्ट्र आणि सीमा वासियांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. गेल्या तीन वर्षापासून सर्वोच्च न्यायालयातील ही सुनावणी रंगाळली होती मात्र आता अवघ्या दोन दिवसांवर ही सुनावणी होणार असल्याने या निकालाकडे सर्व सीमावासिया डोळे लावून बसले आहेत.
याआधीही सुनावणी 22 डिसेंबर रोजी होणार होते पण खंडपीठात कर्नाटकचे न्यायमूर्ती नियुक्त केल्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही त्यामुळे आता एक नोव्हेंबर रोजी म्हणजेच बुधवारी ही सुनावणी होणार असून इकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.