This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

State

*प्रियंका जारकीहोळी यांना लोकसभा निवडणुकीत मोठ्या बहुमताने विजय करून अनुयात : असा सर्वसामान्यांचा हुंकार* 

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*”युवा पिढीतल्या नव्या दमदार उमेदवारांना निवडून आणण्यासाठी विविध उपक्रम राबवून लोकसभेमध्ये निवडणूक लढवत असलेल्या चिकोडी येथून प्रियंका जारकीहोळी, बेळगाव येथून मृणाल हेबाळकर, तर कारवार येथून माजी आमदार अंजली निंबाळकर या उमेदवारांना लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी मोठ्या जोमाने कार्य करावे.”*

*’ न्याय पत्र ‘ नावाचा जाहीरनामा ‘युवा न्याय’, ‘लिंग न्याय’, ‘शेतकरी न्याय’, ‘कामगार न्याय’ आणि ‘समता न्याय’ यावर केंद्रित आहे.*

*२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा ‘न्याय योजना’? काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार?* *यमकनमर्डी विधानसभा क्षेत्र आणि चिकोडी लोकसभा क्षेत्रा मधील आलतगा, कडोली, जाफरवाडी, गुंजेनट्टी, केदनुर, बी. के. कंग्राळी, चलवेनटी, आगसगे, हंदीगणूर, मन्नीकेरी, काकती , होनगा, कट्टणभावी गौंडवाड, कुरीहाळ, बोडकेनटी, देवगिरी, आलातगा – खडीमशीन, महाळेनटी, मनिकेरी, गौंडवाड, होनगा यासह बेळगाव तालुका मध्ये प्रचार फेरी यशस्वी*

बेळगांव तारीख 8 एप्रिल 2024 : *प्रियंका जारकीहोळी यांना लोकसभा निवडणुकीत मोठ्या बहुमताने विजय करून अनुयात : असा सर्वसामान्यांचा हुंकार* चिकोडी मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेतून मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत काँग्रेसला मत देऊन निवडून आणण्याचे आश्वासन जनतेने दिले.

*’ न्याय पत्र ‘ नावाचा जाहीरनामा ‘युवा न्याय’, ‘लिंग न्याय’, ‘शेतकरी न्याय’, ‘कामगार न्याय’ आणि ‘समता न्याय’ यावर केंद्रित आहे.* *२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा ‘न्याय योजना’? काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार?* का असा सर्वसामान्यांना प्रश्न विचारला गेला असता तर सर्वसामान्य जनतेतून प्रियंका जारकेहोळी यांना निवडून आणण्यासाठी अविरत प्रयत्न केले जात आहेत असं सांगण्यात आले.*यमकनमर्डी विधानसभा क्षेत्र आणि चिकोडी लोकसभा क्षेत्रा मधील आलतगा, कडोली, जाफरवाडी, गुंजेनट्टी, केदनुर, बी. के. कंग्राळी, चलवेनटी, आगसगे, हंदीगणूर, मन्नीकेरी, काकती , होनगा, कट्टणभावी गौंडवाड, कुरीहाळ, बोडकेनटी, देवगिरी, आलातगा – खडीमशीन, महाळेनटी, मनिकेरी, गौंडवाड, होनगा यासह बेळगाव तालुका मध्ये प्रचार फेरी यशस्वी* केली.

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा जाहीर केला आणि आपल्या ‘पाच स्तंभां’द्वारे न्यायावर भर दिला. मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील, ‘न्याय पत्र’ नावाचा जाहीरनामा ‘युवा न्याय’, ‘लिंग न्याय’, ‘शेतकऱ्यांचा न्याय’, ‘कामगारांचा न्याय’ आणि ‘समता न्याय’ यावर केंद्रित आहे. जयपूर आणि हैद्राबादमधील सार्वजनिक रॅली त्याच्या मूळ तत्त्वांबद्दल तपशीलवार सांगतील. निवडणुकीपूर्वी महत्त्वाच्या समस्या सोडवण्याची काँग्रेसची वचनबद्धता या घोषणापत्रातून दिसून येते.काँग्रेस पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी केली आहे. या निवडणुकीत लोकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या प्रचारात काँग्रेस पुन्हा एकदा ‘न्याय’ (NYAY)योजना आणली आहे. आम्ही सत्तेत आल्यास न्याय योजनेची अंमलबजावणी करू असे सागितले.

कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्य उपमुख्यमंत्री डि.के. शिवकुमार, बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि बांधकाम मंत्री सतीश जारकेहोळी, महिला आणि बालकल्याण ज्येष्ठ नागरिक आणि अंगविकल विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वातून नव्या युवा पिढीतल्या नव्या दमदार उमेदवारांना निवडून आणण्यासाठी विविध उपक्रम राबवून लोकसभेमध्ये निवडणूक लढवत असलेल्या चिकोडी येथून प्रियंका जारकीहोळी, बेळगाव येथून मृणाल हेबाळकर, तर कारवार येथून माजी आमदार अंजली निंबाळकर या उमेदवारांना लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

काँग्रेसने दिलेल्या नव्या नव्या मध्ये सर्व सामानांच्या हक्क या न्यायपात्रात दिलेले आहे त्याचा सर्वसामान्य विचार करून संपूर्ण बहुमताने निवडून आणण्यासाठी या न्याय पत्राचा विचार करावा आणि यावरील तीन उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जावेत. *’ न्याय पत्र ‘ नावाचा जाहीरनामा ‘युवा न्याय’, ‘लिंग न्याय’, ‘शेतकरी न्याय’, ‘कामगार न्याय’ आणि ‘समता न्याय’ यावर केंद्रित आहे. त्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या निवडणूक प्रतिज्ञांचाही समावेश आहे.*

‘न्याय पत्र’ हा काँग्रेसचा जाहीरनामा सादर करताना, आज काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळवण्याच्या पक्षाच्या क्षमतेवर भर दिला, असे म्हटले की, “काँग्रेसने यापूर्वी ते साध्य केले आहे. आणि ते पुन्हा करू शकतो.”

काँग्रेस 2024 जाहीरनामा डीकोडिंग: अग्निपथ रद्द करणे, मणिपूर सरकार बरखास्त करणे; काय सर्व ‘न्याय पत्र’ वचन देते

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा जाहीर केला आणि आपल्या ‘पाच स्तंभां’द्वारे न्यायावर भर दिला. मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील, ‘न्याय पत्र’ नावाचा जाहीरनामा ‘युवा न्याय’, ‘लिंग न्याय’, ‘शेतकऱ्यांचा न्याय’, ‘कामगारांचा न्याय’ आणि ‘समता न्याय’ यावर केंद्रित आहे. जयपूर आणि हैद्राबादमधील सार्वजनिक रॅली त्याच्या मूळ तत्त्वांबद्दल तपशीलवार सांगतील. निवडणुकीपूर्वी महत्त्वाच्या समस्या सोडवण्याची काँग्रेसची वचनबद्धता या घोषणापत्रातून दिसून येते.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा जाहीर केला. पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली, माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासमवेत, हे प्रकाशन पक्षाच्या ‘पाच स्तंभांद्वारे’ न्यायासाठीची वचनबद्धता अधोरेखित करते.

जाहीरनामा लाँच केल्यानंतर, खरगे आणि गांधी जयपूर आणि हैदराबादमध्ये जाहीर रॅली काढतील आणि जाहीरनाम्याच्या मुख्य तत्त्वांचा तपशीलवार वर्णन करतील.

‘ न्याय पत्र ‘ नावाचा जाहीरनामा ‘युवा न्याय’, ‘लिंग न्याय’, ‘शेतकरी न्याय’, ‘कामगार न्याय’ आणि ‘समता न्याय’ यावर केंद्रित आहे. त्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या निवडणूक प्रतिज्ञांचाही समावेश आहे.

*काँग्रेस पक्षाने वेळोवेळी यापूर्वीही केले आहे आणि आम्ही ते पुन्हा करू*

काँग्रेस पक्षाने वेळोवेळी यापूर्वीही केले आहे आणि आम्ही ते पुन्हा करू: काँग्रेस जाहीरनामा पॅनेलचे प्रमुख पी चिदंबरम

‘न्याय पत्र’ हा काँग्रेसचा जाहीरनामा सादर करताना, आज काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळवण्याच्या पक्षाच्या क्षमतेवर भर दिला, असे म्हटले की, “काँग्रेसने यापूर्वी ते साध्य केले आहे. आणि ते पुन्हा करू शकतो.”

*”निवडणुकीत लोकप्रिय महत्त्वाचे मुद्दे आणि न्यायपत्रातून सर्व सामान्यांचा हुंकार जनतेपर्यंत”*

१.प्रशांत किशोर यांनी दक्षिण आणि पूर्वेतील भाजपसाठी मोठी भविष्यवाणी केली, तुम्हाला आश्चर्य वाटेल.

2.काँग्रेसचे राहुल गांधी यांनी भारतीयांच्या संपत्तीचे पुनर्वितरण करण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे वचन दिले आहे.

3.काँग्रेसला अपेक्षित निकाल न मिळाल्यास राहुल गांधींनी बाजूला व्हावे: प्रशांत किशोर

4.भाजप या आठवड्यात 18 व्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करेल.

५.तिसरा डोळा : विनोद तावडेंचा विक्रम, नाना पटोले यांची व्यथा

6.अनंतनाग-राजौरी तिरंगी लढत: अल्ताफ विरुद्ध मुफ्ती विरुद्ध आझादप्रतिमा5

७.भाजपविरोधी मूड आहे; राहुल गांधींनी एलडीएफचा सामना करायला नको होता: पिनाराई विजयनप्रतिमा6

चिदंबरम यांनी गेल्या दशकात, विशेषतः गेल्या पाच वर्षांत न्याय न मिळाल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांनी टिप्पणी केली, “आम्ही संदेष्टे नाही, परंतु 2019 मध्ये केलेली आमची भविष्यवाणी 2024 मध्ये पूर्ण झाली हे कबूल करताना आम्हाला खेद वाटतो.” चिदंबरम यांनी संस्थांची झीज, उपेक्षित गटांचे विशेषाधिकार गमावणे आणि निरंकुशतेकडे होत असलेली प्रगती यावर प्रकाश टाकला.

त्यांच्या भाकितांच्या पूर्ततेबद्दल असमाधान व्यक्त करताना, चिदंबरम यांनी त्यांच्या जाहीरनाम्यातून नवसंजीवनी भारतासाठी नव्या वचनबद्धतेचा परिचय करून देण्याचा पक्षाचा प्रयत्न लक्षात घेतला.

त्यांनी अधोरेखित केले की ‘न्याय पत्र’ जाहीरनामा ‘काम, संपत्ती आणि कल्याण’ या तत्त्वांवर आधारित आहे कारण देशभरात रोजगाराच्या मागणीच्या जोरावर आहे. चिदंबरम यांनी गेल्या दशकात स्थिर वेतन आणि कमी टक्केवारीतील अपरिवर्तित सरासरी उत्पन्नाकडे लक्ष वेधले.

चिदंबरम यांनी पुनरुच्चार केला की, “काँग्रेसने भूतकाळात यश मिळवले आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही पुन्हा यशस्वी होऊ.”

भारत देशातल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नवा इतिहास घडण्याचा आणि यशस्वी करण्याचा हा योग जुळून येतो आहे. सर्वसामान्यांचा हंकार या न्यायपत्रातून दिल्या असून सर्वसामान्यांचे हित साधण्याचे या नायपत्रात सांगितले आहे देशाचे हित साधत असताना सर्व सामान्य जनतेला न्याय मिळावा हाच एक उद्देश समोर ठेवून हे नाय पत्र देशासमोर ठेवले आहे. भांडवलदारी शाही हुकूमशाही एकाधिकारशाही खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण यामध्ये तरुण जाण्यासाठी हे नाही पत्र अतिशय महत्वाचे ठरणारे आहे सर्वसामान्यांचा आवाज होऊन हे नाही पत्र सर्व देशांमध्ये एक मोठे कार्य करणार असून या निवडणुकीत सर्वसामान्य योग्य वेळी सत्ताधाऱ्यांच्या महत्त्वाची भूमिका ओळखून काँग्रेसला निवडून आणावे असे आवाहन काँग्रेसच्या पतीने करण्यात आलेले आहे.

 

बेळगाव कारवार चिकोडी या मतदारसंघातून विविध ठिकाणी प्रचार फेऱ्या काढून लोकांच्या पर्यंत जनजागृती करण्याचा प्रयत्न वेळोवेळी करण्यात आलेला आहे यावेळी तिन्ही जिल्ह्यातील पदाधिकारी कर्नाटकाचे मंत्री , आमदार , माजी आमदार , माझी माझी जिल्हा पंचायत सदस्य, तालुका पंचायत सदस्य ग्रामपंचायत सदस्य आणि सर्वसामान्य कार्यकर्ते आणि जनता मोठ्या संख्येने उपस्थित राहून वेळोवेळी तिन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. लोकसभेमध्ये निवडून आणण्यासाठी मोठ्या जोमाने प्रयत्न केले जात आहेत यावेळी सर्व पदाधिकारी प्रचार फ्री मध्ये सहभागी होत आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now