बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी सागर कॉलनी कणबर्गी येथील रहिवाशांच्या गाठी भेटी करिता महानगर पालिकेत जनता दरबार भरविला .
यावेळी त्यांनी रहिवाशांना परिसरातील काही समस्यांचे निराकरण केले .याप्रसंगी ते म्हणाले नागरिकांच्या विविध प्रकारच्या समस्यांवर प्रथम लक्ष देण्याची गरज आहे.
नागरिकांची मूलभूत गरज पाहून विकासाला प्राधान्य देऊ आणि त्यांच्यासाठी सदैव उपलब्ध राहू आणि या समस्या लवकरात लवकर सोडवू असे सांगितले .