त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी केलेले प्रयत्न, गुन्हेगारी नियंत्रणासाठी राबवलेल्या मोहिमा आणि सामाजिक भान ठेवून केलेले कार्य यामुळे त्यांना हा सन्मान बहाल करण्यात येत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे पोलिस विभागात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सहकारी अधिकारी, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत
Also read









