बीजगर्णी ग्रामपंचायतच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत ची 18 एकर जमीनवर का कुटुंबीयांनी अतिक्रमण करून शेड बांधले असल्याने तसेच गावकऱ्यांसोबत वादा वाद करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करतो असे सांगत असल्याने आज गावकऱ्यांनी एकत्रित येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि आपल्या गावची जमीन अबाधित राखावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
यावेळी गावकऱ्यांनी असे सांगितले की नंदा मारुती कांबळे आणि त्यांचा मुलगा परशुराम मारुती कांबळे यांनी बीजगर्णी गावातील ग्रामपंचायतची असलेली जमीन कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याला किंवा गावकऱ्यांना विश्वासात न घेता सदर जमिनीवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
कांबळे कुटुंबियांनी राहतो राहत येथील जमिनीवर शेड बांधून घेतले आहे आम्ही सर्वजण गावकऱ्यांनी एकत्रित येताना विचारले असता तुमच्यावर 180 अंतर्गत गुन्हा दाखल करू त्याचबरोबर पीडीओ यांच्यावर हरॅशमेंट करत आहे.
त्यामुळे पीडीओ देखील गावामध्ये येण्यास टाटा करत असून ते आम्हाला म्हणत आहेत की तुम्ही तुमची ही समस्या आधी सोडवा मगच मी गावांमध्ये येऊ असे सांगत आहे.
तसेच सरकारी जमिनीवर कामे कुटुंबीयांनी अतिक्रमण असल्याने ते चुकीचे आहे त्यांनी कोणालाही न सांगता हे कार्य केले असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी आणि बीजगणि गावातील ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी बीजगर्णी गावातील नागरिकांनी केली आहे